Tuesday, December 20, 2011

आचार्य अत्रे-4

ek ashilil vinod
ekda atre balant jhalelya bai la baghyla gele tar tyani kai wicharave?
"kai bal-bil bara aahe na?"
अत्रे एकदा पॅन्टच्या दोनही खीश्यात हात घालुन उभे होते.
बाजुच्या मित्रांन मिस्कीलपणे विचारल."काय बाबुराव काय चालल आहे"
त्याच्या विचारण्याचा रोख लक्षांत आला होता ते म्हणाले."काहि नाहि. पण जे तुमच्या मनांत आहे ते
माझ्या हातात नाहि.."
दत्तो वामन पोतदार अत्र्यांचे खास मित्र.
त्यांना एकदा अत्र्यांची चेश्टा करण्याची हुक्की आली.
भेटल्यावर त्यांनी अत्र्यांना विचारल " काय आल्हाद बेचव पत्रे बरे आहे ना"
अत्रे उत्तरले " होय ठिक आहे वात्तो दामन मोत्तदार."
शनिवार वाड्यावर अत्र्यांची सभा चालु होति.
अत्र्यांचि सभा म्हणजे धमाल, हशा आणि टाळ्या.
सभा खुप रंगली होति. पण रात्र पण झाली होति त्यामुळे त्यांनिभाषण आवरत घ्यायला सुरवात केली. पण श्रोत्यांना अजुनभाषण ऎकायच होत. आजुन बोला, आजुन बोला, म्हणुन गलका सुरु झाला.अत्र्यांनी शांत पणे घड्याळ्याकडे बघितल अन म्हणाले "रात्रीचे बारा वाजत आले आहेत, जवळजवळ झोपायची वेळ झाली आहे म्हणुन भाषण आवरत घेत आहे"यावर सारी सभा हास्यात बुडुन गेली..
असा वक्ता होणे नाहि..
Ekda Atranchya 'Shivshakti'chy a baher ek gadhav marun padla hota don diwas zale, ghan sutli pan corpoation wale te uchlat navhate. Mag chidun atryanni tyanna phone kela.
Atre : Aho kay he, 2 diwas gadhav melay ithe rastyawar atatari uchla ki.
Corp wala : Aho Atre, Hindu sanskuti madhe mrutanchya natevaikanna pratham kalawtat tevha tyanna adhi kalwa magahun amhi mansa pathwto.
Atre : Arechcha, mala kay sanskruti mahit nahi, natewaik mhanunach tumhala pratham phone karto ahe.
Sangaychi garaj nahi nantarchya tasabharat te gadhav tethun uchalale gele.
Sahityikanmadhy e Pra Ke Atryanvar vishesh tippani karnare Ma Ka Deshpande.
Ekda Atre yanni prevaesh kelyavar Ma Ka Deshpande itarejananna pahun udgarle, 'dekho, ye aa gaya hai P.K.'
Atryancha hajar jabab hota ' haan, teri Maa ka'
assal marhathi humour to atryancha humour - thodasa bochra pan hasavnara.. fulora vaglun sarva kahi..

आचार्य अत्रे-3

एकदा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी मध्ये यशवंतराव चव्हाणांनी आत्र्यांना विचारले होते की चळवळीच्या"स्लोगन " मध्ये
... संयुक्त महाराष्ट्र""झालच"" पाहिजे
तर या स्लोगन मध्ये ""झालाच"" हा शब्द का हवा आहे?
/////////// ++++++++++++++++ +++++++++++//// //////////////
तर आत्र्यांनी विचारले की जर तुमच्या आडणावतून'च' कढून टाकलं तर तुमचे आडणाव काय होइल? "यशवंत राव व्हाण" होईल
तेच महत्व इथे""झालच"" पाहिजे चे आहे ....
/////////////// ////// ===============/ //////////////// ////////
एकदा ना.सी.फ़ड्के अत्र्यांना म्हणाले की वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?
अत्रे म्हणाले योग्य वेळ आल्यावर मी सांगेन.त्यानंतर फ़डके यांच्या पत्नीला अत्रे भेटले असता ते म्हणाले,
"मी तुझा नवरा तु माझी बायको आपण सिनेमाला जाऊ."
झाले ही गोष्ट फ़डके यांच्या लगेच कानावर आली.त्यांनी अत्र्यांकडे खुलासा मागितला तेव्हा अत्रे म्हणाले,
"मी, तुझा नवरा, तू, माझी बायको आपण सिनेमाला जाऊ......"
Atre ani Fadke
Are ani fadke yanche vair jagjahir hote.
Ekda fadke yani tyanchya mukhpatrat ek vyangchitra kadhale, tyat ek kutra tyani dakhvila, ani khali lihile 'Ater-Kutre'.
Dusrya divashi atryni tyanchya agralekhat ek vyangchitra kdhale, tyat toch kutra tang var karun sodtana dakhvile, ani tyachya khali ek fadke taklele hote. Tyachyakade point karun atryani fakt 'Fadke' ase lihile

आचार्य अत्रे-2

एकदा अत्रे नदिवर नहात होते .
तेथे कपडे धुनार्या बाई ला त्यांची गम्मत करावी वाटली
तिने अत्रांच्या मोठ्या पोटा कडे पाहून विचारले
" हा माठ कसा दिला ?
त्या वर अत्रे म्हणाले .
माठ नुसता पाहिजे का नळ सकट पाहिजे ?
एकदा अत्रे रेलवे रूला शेजारून चालले असतात!त्यांच्या शेजारून कोलेज ची मुले चालली असतात !
त्यातला एक मुलगा अत्रे याना सतवायाचे थरावातो! तो अत्रे ना विचारतो हे काय आहे? (रुळ दाखवून )
अत्रे : रुळ आहेत !
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : लाकडी स्लिप्पर आहेत .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : खडी आहेत .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : माती आहे .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : मुरुम आहे .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : माझा बाप आहे .
मुलगा विचार करतो अत्रे आता चिडले आहेत .
मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
अत्रे : तुझी आई आहे .
मुलगा लगेच तिथून सतकतो . (काल्पनिक )
. . . . . .

.एका नेत्या बद्दल अत्रेंचे मत काही चांगले नव्हते. ह्या नेत्याची उंची सुद्धा जेमतेमच होती. अत्र्यांच्या धिप्पाड देहासमोरते अगदीच खुजे दिसायचे.
अत्र्यांनी त्यांच्याबद्दल बरेच प्रक्षोभक भाषण केल्यामुळे नेतेराव खवळले व तिरमीरीत येउन अद्वातद्वा बोलायला लागले.अत्रे हे अतिशय अश्लील बोलतात
असे ते म्हणु लागले. हे ऐकताच अत्रे म्हणाले,"अहो, तुम्ही माझ्या समोर उभे राहिले असता, तुम्हाला माझे अश्लील असेच दिसणार."
. . . . . . . .
.

आचार्य अत्रे-1

आचार्य अत्रेंचा एक किस्सा
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी काही कानडी लोक आचार्य अत्र्यांच्याकडे आले अन वाद घालु लागले की, "बेळगांवहे महाराष्ट्राचेनाही कर्नाटकाचेचआहे कारण बेळगांवमधला बेळ शब्द कानडी आहे."
अत्र्यांनी त्यांच्याकडे शांतपणे बघितले अन म्हणाले की,"ह्या न्यायाने फक्त लंडन हे शहरच नव्हे तर संपूर्ण इंग्लंड पण महाराष्ट्राचे होईल."

Sunday, October 16, 2011

भारताचे लाडके मिसाईल मॅन व माजीराष्ट्रपती A.P.J. अब्दुल कलाम साहेब

एकदा ७० भारतीय वैज्ञानिक एका महत्वपुर्ण अशा प्रकल्पावर काम करत होते , त्यामुळे साहजिकच ते प्रचंड तणावाखाली होती , आणि हा देशहिताचा प्रकल्प असल्यामुळे प्रत्येकजण अतोनात जीव ओतुन प्रामाणिकप णे ह्या प्रकल्पावर काम करत होते.....! !!
एके दिवशी सकाळी त्या प्रकल्पात काम करणारा , एक वैज्ञानिक तेथील बॉस कडे गेला आणि म्हणाला "सर मला आज संध्याकाळी ५.३० वाजताच घरी जायचे आहे , मी माझ्या मुलांना शहरात एक प्रदर्शन दाखविण्याच े वचन दिले आहे" , त्याच्या बॉसने ही गोष्ट मान्य केली , तो वैज्ञानिक अत्यंत मग्नतेने कामावर लागला , आणि जेव्हा त्याचे घड्याळाकडे लक्ष गेले तेव्हा रात्रीचे ८.३० वाजले होते ......
त्यानंतर जेव्हा तो वैज्ञानिक घरी आला तेव्हा त्याच्या मनात खुप विस्फोटक परिस्थिती होती , तो जेव्हा आत गेलातेव्हा त्याच्या पत्नीने न रागावता हसतमुखाने विचारल तुम्हाला कॉफी हवीय का? ही त्याच्यासा ठी विरोधात्मक परिस्थिती होती , जेव्हा त्याने मुलांची चौकशी केली तेव्हा त्याला समजले की त्याच्या बॉसने ५.१५ वाजताच मुलांना नेले होते ,.....
कारण जेव्हा तो काम करण्यात मग्न होता तेव्हा त्याच्या बॉसना ५ वाजता वाटले की ह्याला कामाच्या मग्नतेमध्य े वेळेचे भान रहाणार नाही त्यामळे ते स्वत: गेले होते.
आणि ते होते भारताचे लाडके मिसाईल मॅन व माजीराष्ट्रपती A.P.J. अब्दुल कलाम साहेब , त्यांच्याव त्यांच्या सहकार्याँच ्या ह्याच कामाच्या समर्पणामुळ े व एकमेकांच्य ा काळजी घेण्याच्या वृत्तीमुळे भारताने थुंभा येथुन अग्नी क्षेपणस्त् राचे यशस्वी प्रक्षेपण करुन दाखविले... ..!!!

Tuesday, October 4, 2011

“प्रेम कसं असतं?”©चारुदत्त अघोर.

किती हटलीस एकदा म्हणत कि मला प्रेम खरच,कळतं का?
त्यावर मी म्हंटल ठीक आहे पाहूया,मला वळतं का;
तू म्हणालीस,सांग ना प्रेम हे कसं असतं?
मी म्हणालो प्रेम असं असतं.........
प्रेम हे करणारं नसतं,ते नकळत होणारं असतं,
एक चंदनित गंध,जे हलकं हलकं दरवळणारं असतं;
ते पुष्प जे,गजरी गोवणारं असतं,
मोगर्याचं फुल,जे वेणीत खोवणारं असतं;
एक रंगीत महेनत,जिच्यात रात्रंदिवस राबणारं असतं,
एक दवित थेंब,ज्याच्यात खोलवर डुबणारं असतं;
वाळूच्या कणाप्रमाणे,कधी हातून निसटणारं असतं,
श्रावणाची पहिली सर,जिच्यात चिंब भिजणारं असतं;
टप्पोरी गुलाब कळी,जिच्या काट्यातही गझलणारं असतं,
प्रेयसीच्या उबेत आठवूनच,गरमणारं असतं;
उमद्या रंगीत तारुण्यात,कधी निष्पाप बालकणारं असतं,
शृंगारीत मादक्तेत रंगूनही,कधी पालकणारं असतं;
विरहातही तुझ्या मिठीत लपणारं असतं,
कंठी ताईता प्रमाणे,तुला आजन्म जपणारं असतं;
कधी रुसल्या तुला,अलगद गुगुदावून खुलवणारं असतं,
चांदण्या रात्री,चंद्र नाहात झुल्यावर झुलणारं असतं;
कधी थकून लाडात,तुझ्या मांडी निजणारं असतं,
प्रणयीत ज्योती असूनही,रोज रात्री विझणारं असतं;
कधी मुद्दाम पाठी लागून तुला चिडवणारं असतं,
मुठीतला गजरा द्यालायला, तुला अडवणारं असतं;
मागून वेढांवून तुझ्या मानेवर नाक घासणारं असतं,
धुंदावून टाकणाऱ्या वेणीतल्या फुलाला वासणारं असतं;
अजून गं काय सांगू,प्रेम हे मदनीत पोरकट असूनही भारदस्त असतं,
ऐकत गाढ निजलेल्या माझ्या छातीवर,तुझ्याच सारखं निर्धास्त असतं......!!!!
चारुदत्त अघोर.(दि.१९/१/१ १)
Ref- http://m.facebook.com/photo.php?fbid=1531227937291&id=1732532170&refid=13&_rdr#1531243417678

Thursday, July 28, 2011

मेरी कल्पना की उड़ान शब्दों में:   श्याम मैं तिहारी भई मोको दूजी नाहीं आस,थारी सुध...

तिच्या प्रेमात झालो होतो मी पूर्ण वेडा
तिच्या प्रेमात झालो होतो मी पूर्ण वेडा
एक दिवस ती आली आणि म्हणाली
"दादा मला मुलगा झाला , हा घे पेढा "

Thursday, July 7, 2011

माझे तुझ्यावर प्रेम आहे

माझे तुझ्यावर प्रेम आहे,पण मी खोटे बोलले..
माझे तुझ्यावर प्रेम आहे,पण मी खोटे बोलले..
कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते
प्रेमापेक्षाही जास्त आहे..
कसे असु शकते प्रेम
...इतके चांगले की , दोन अनोळखी दोस्त बनले,
इतके निरागस की , प्रेमही दोस्तीत गुंफ़ले गेले,
इतके हवेसे की, सर्व कॉल वाटत असतात तुझे,
इतके मुर्ख की , रोमिंग चाही चालतोय मला खर्च,
इतके प्रेरक की,सरळ आयुष्यही झाले आहे दिलखेचक,
इतके हळवे की , तुझ्यावरील संकटाने डोळे भरतात माझे,
इतके तेजस्वी की , तु आठवणिंनी ओजंळ भरलीय माझी,
इतके निस्वार्थि की , तुझ्या लग्नाला पाहुणी आहे मी..
कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते..
प्रेमापेक्षाही जास्त आहे.........!!! ​!!!!!!!!!!
(Internet)

Friday, July 1, 2011

अक्ल बङी या भैंस ?

महामूर्ख दरबार में, लगा अनोखा केस फसा हुआहै मामला, अक्ल बङी या भैंस अक्ल बङी या भैंस, दलीलें बहुत सी आयीं महामूर्ख दरबार की अब,देखो सुनवाई मंगल भवन अमंगल हारी- भैंस सदा ही अकल पे भारी भैंस मेरी जबचर आये चारा- पाँच सेर हम दूध निकाराकोई अकल ना यह कर पावे- चारा खा कर दूध बनावे अक्ल घास जब चरने जाये- हार जाय नर अति दुख पाये भैंस का चारा लालू खायो- निज घरवारि सी.एम. बनवायो तुमहू भैंस का चारा खाओ- बीवी को सी.एम. बनवाओ मोटी अकल मन्दमति होई- मोटीभैंस दूध अति होई अकल इश्क़ कर कर के रोये- भैंस का कोई बाँयफ्रेन् ड ना होये अकल तो ले मोबाइल घूमे- एस.एम.एस. पा पा के झूमे भैंस मेरी डायरेक्ट पुकारे- कबहूँ मिस्ड काल ना मारे भैंस कभी सिगरेट ना पीती- भैंस बिना दारू केजीती भैंस कभी ना पान चबाये - ना ही इसको ड्रग्स सुहाये शक्तिशालिन ी शाकाहारी- भैंस हमारी कितनी प्यारी अकलमन्द को कोई ना जाने- भैंस को सारा जग पहचाने जाकी अकल मे गोबर होये- सो इन्सान पटक सर रोये मंगल भवन अमंगल हारी- भैंस का गोबर अकल पे भारी भैंस मरे तो बनते जूते- अकल मरे तो पङते जूते|
(internet)

Monday, June 20, 2011

स्त्री चरित्र

स्त्री चरित्र
"काय ग, प्रेम करतेस न माझ्यावर?"


"हे काय रे विचारणं झालं? offcourse करते "

"मग माझ्यासोबत लग्नं का बर नाहि करणार?"

"तुला कसं रे सांगू आता? तुला नाही समजणार का ते!"
"आणि तुला स्वताला माहित आहे मी का नाहि म्हणतेय ते!"

"हेचं ना कि मी लाईफ मधे अजूनही सेटल नाहि झालोय "

"हो, अगदी बरोबर."

"पण काय गं एक सांगशील,मग तू आपले शरीर मला कसे काय सोपवले? "

"मी खूप प्रेम करते रे तुझ्यावर.......! शरीर काय, जर तू मला आपला जीव जरी मागितला न तर अगदी आत्ता द्यायला तयार आहे...!! मागून तर पहा एकदा,मागे हटणार नाहि."

"लग्नासाठी का नाहि मग ?"

"तुला कसे सांगू रे,एक मुलगी आपल्या भावी आयुष्याचा जोडीदार पहातानी असा विचार करते कि तो आपल्या पेक्षा दोन पाऊले पुढे असावा."

(जीव देणं परवडल,पण लग्नं मुळीच करणार नाहि तुझ्याशी :-) )

Wednesday, May 11, 2011

ये पड अशी निवांत - 1

1/2
ये पड अशी निवांत.... ...... घाबरू नकोस,
कईक वर्षांचा थकवा दिसतोय तुझ्या चेहऱ्यावर,
समजायला लागल्यापास ून हे शरीराचं धन जपत असशील.
अगदी जागेपणी आणि झोपल्यावरह ी सुद्धा ...पण काळजी करू नकोस...
ये पड अशी निवांत.... ...... घाबरू नकोस.
तुझं शरीर हे तुझंच आहे ...तुझं मनही तुझंच आहे....... .
त्याही पेक्षा तुझी ईच्छा हि देखील तुझीच आहे....
तुझ्या ईछेशिवाय तुला स्पर्शही होणार नाही माझा.
झालाच तर सहजतेचा असेल तो, पण खटाटोपाचा कधीही नसेल.
हे वचन मी पाळेन जन्मभर .......... विसरू नकोस.
ये पड अशी निवांत.... ...... घाबरू नकोस.
तूच ये घन बनून आणि बरस तुला हवं तितकं माझ्यावर..
माती पहिल्या पावसाचे तुषार झेलतेना जसे,
तसंच माझं शरीर, मन, त्या झेलतील.
नवखे आहेत या प्रांतात ......... अगदीतुझ्यासारख ेच.....
त्यांनाही नीट चालता येत नाही...... ..
उलट तूच वाट दाखव तुला जमल्यास... ..
ये पड अशी निवांत.... ...... घाबरू नकोस.
जन्मलेलं पाखरू जसं पहिल्यांदा भिजतं ना पावसात,
तसंच काहीसं होणार आहे.
आणि मी हि रोमारोमाचं पात्र करून सामावून घेईन तुला त्यात.
इथे या पूर्वी कधीशब्दाचा पाऊस पडला नाहीये,
गंधाचा वारा देखील फिरकला नाहीये,
रुपाची चित्रे दिसली नाहीत कि, रसाची चवही चाखली नाहीये,
आणि स्पर्शाची लाटच काय पण तरंग देखील आलेला नाहीये.

ये पड अशी निवांत- 2

2/2
हि सर्वी कर्मेइंद्र िये, ज्ञानेदिये ,.........
इतकाच काय सारी शरीर पंचकसुद्धा संयमाच्या गुहेत तपच्छार्या करत आहेत.
हे चौरींशी तत्वांचे नैवेद्य ईश्वरापासू न अजून कुणालाच अर्पिले नाहीये,
पण आता तू बरस तुझ्या मर्जीने... .....
पूर्वीचं ताम्हनासार खं पवित्र असलेलं हे पात्र, तुझ्याशी सप्तपदी घेऊन...... ...
पंचपक्वन्न ांचा ताट झालं आहे,...... आता तुझी उष्टी पत्रावळ व्हायला देखील तयार आहे.
हे विसरू नकोस...... . ये पड अशी निवांत.... ...... घाबरू नकोस.
तुझं तरी काय वेगळं आहे म्हणा..... ...
सांडलिस जेव्हा या गुलाब पंखूड्यांव र नि लाजलीस,
त्यातना कळलं मला सारं...... ...तुझीही परिस्थिती माझ्या सारखीच आहे,
तुही यापूर्वी फक्त आकाशात चमकणाऱ्या विजेप्रमाण े तरळत गेली असशील मनात,
पण कुणावरच कोसळली नसशील..... ...म्हणून आज कोसळ...... ......
सप्तपदीप्र माणे कधी तू पुढे चाल, कधी मी चालेन, पण हातातला हात मात्र कायम ठेव,
आणि हे हि कि तुझं शरीर हे तुझंच आहे,
त्यावर ईछाही तुझीच चालणार,
त्या पुरवण्यास फक्त मी बांधील आहे आणि असणार. हे विसरू नकोस...... .
ये पड अशी निवांत.... ...... घाबरू नकोस.

Monday, May 9, 2011

प्रेम म्हणजे

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात?
असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा, तरीसुद्धा
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं !
सोळा वर्षं सरली की अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात !
आठवतं ना, तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो,
होडीसकट बुडता बुडता वाचलो होतो!
बुडालो असतो तरीसुद्धा चाललं असतं,
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !
तुम्हाला ते कळलं होतं, मलासुद्धा कळलं होतं !
कारण,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
प्रेमबीम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात !
असाच एक जण चक्क मला म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला फिरायल नेलं नाही;
पाच मुलं झाली तरीप्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का?”
त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !”
तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्धं अर्धं खाल्लं असेल गोडीने !
भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन् तास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल !
प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !

Aai (charudatta)

जननी माझी तू,प्रतिमा तुझी साठवणी,
किती गं थांबवू मनास,येतात सारख्या आठवणी;
अशी कोणती तुला,झाली गं जायची घाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
तुझंच बोट पकडून,पहिलं पाउल चाललो,
तोतार्या शब्दी पहिले "आई"म्हणूनचबोललो;
थकलो आता मी,तुला शोधता पाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
उनाड लहानपणी,मार खाताना लपलो,
रात्री तुझ्याच हाथ-कुशीत,निर्धास्त झोपलो;
उब दिलीस तू,माया पदरा छाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
ठेचकाळलो कधी,तर तूच पुसले अश्रू,
तुझा पदराचा वास कसा मी विसरू?;
या उजेडी दुनियेत,उरली काळोखाची शाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
किती गं सहन केल्या,खोड्या तू माझ्या,
एकदा तर हाक दे म्हणून, ये रे माझ्या राज्या;
तुझ्या स्मरणांनी माझा, दाटून कंठ येई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
माझ्या विना कधी,घास नाही गीळलास,
चांगल्या शिकवणी तू, कान माझा पिळलास;
अझून त्या आठवणीने,कान लाल होई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
माझ्या तोंडून घास,आता नाही घेववत,
वेडावला तुझा मी,होतं तूच माझं दैवत;
तहानल्या जीवाची होती,तूच पाण-पोई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
सगळे असलेतरी,आता तूच नाही,
काय होत कसं सांगू,काही समजत नाही;
तूच भेटावी वाटतं,जरी मी कुठेजाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
हे वरपांगी सुख,कसं मनी रुचवू,
तू नाही हे दुःख, कसं ग पचवू;
या हरवल्या पिल्लास,घे चरणा ठाई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई...!
तुझ्यासारखी माया,नाही कुठेच भेटत,
जड झालं आयुष्य,आता नाही रेटत;
कसं पेलू जीवन,झालं जड डोई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!
ये न गं एकदा,घट्ट कुशीत पडू दे,
तुझ्या मांडी डोकावून,ढसा ढसा रडू दे;
जगी श्रीमंत मी,भिकारी तुझ्या विना माई;
पोरका झालो मी,कुठे गं तू आई.....!

Wednesday, April 6, 2011

जनता के लोकपाल विधेयक (1/2)

1/2
ज्या लोकपाल विधेयकाच्या मुद्द्यावरून अण्णा हजारे आणि त्यांच्या समर्थकांनी देशभर आंदोलन छेडले आहे, ते लोकपाल विधेयक आहे तरी काय, याचा हा आढावा.
- पहिले लोकपाल विधेयक १९६९मध्ये म्हणजे ४२ वर्षांपूवीर् राज्यसभेत मांडले गेले.
- ते मंजूर न झाल्याने १९७१, १९७७, १९८५, १९८९, १९९६, १९९८, २००१, २००५ आणि २००८ मध्ये तेच लोकपाल विधेयक पुन:पुन्हा मांडण्यात आले.
-अद्यापही ते मंजूर झालेले नाही. त्यामुळेच सध्या भ्रष्टाचारविरोध ी कोणताही कायदा नाही.
- काही नव्या मागण्यांसह जन लोकपाल विधेयकासाठी नव्याने प्रयत्न सुरू झाले आहेत.
- डिसेंबर २०१० मध्ये नव्या विधेयकाचा मसुदा सरकारला सादर.
वेगळेपण
निवडणूक आयोगाप्रमाणे स्वतंत्र यंत्रणा असावी तसेच राजकीय व्यक्ती, नोकरशहांवर भ्रष्टाचार नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्याची तरतूद असावी.
नव्या मागण्या
- आता भ्रष्टाचारविरोध ी कायद्यांतर्गत केंदीय पातळीवरील मंत्र्यांचा समावेश व्हावा, अशी मागणी होत आहे. मात्र मसुदा बनविण्याच्या संयुक्त समितीत ५० टक्के सरकारी प्रतिनिधी तर ५० टक्के नागरिक आणि बुध्दिमंतांचे प्रतिनिधित्व असावे असा आग्रह अण्णा हजारे, किरणबेदी इत्यादींचा आहे आणि उपोषणातील हा प्रमुख मुद्दा आहे.

जनता के लोकपाल विधेयक

2/2
- तात्काळ निवाडा व्हावा.
- भ्रष्ट अधिकाऱ्यांना हटविण्याचे अधिकार
- कोणत्याही न्यायाधीशाच्या, अगदी भारताच्या सरन्यायाधीशांच् याही विरोधात थेट चौकशी आणि कारवाई करण्याचा अधिकार मिळावा. सध्या कोणत्याही न्यायाधीशाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी भारताच्या सरन्यायाधीशांची परवानगी घ्यावी लागते.
- लोकपाल समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या निवडीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीचा हस्तक्षेप असू नये.
- दोषी व्यक्तीला पाच वर्ष ते जास्तीत जास्त आजन्म कारावासाची शिक्षा असावी. सध्या ही शिक्षा सहा महिने ते सात वर्ष इतकी आहे.
मसुदा कोणी तयार केला
- शांती भूषण, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, निवृत्त न्या. संतोष हेगडे, अॅड. प्रशांत भूषण, माजी मुख्य निवडणूक आयुक्त जे. एम. लिंगडोह.
निवड समितीमध्ये कोण असावे?
- दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष
- सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ न्यायाधीश
- हायकोर्टाचे दोनवरिष्ठ मुख्य न्यायाधीश
- भारतीय वंशाचे नोबेल विजेते
- राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष
- भारतीय वंशाचे दोन मॅगसेसे पुरस्कार विजेते
- भारताचे महानियंत्रक आणि लेखापाल
कायद्याची व्याप्ती
- भ्रष्टाचार नियंत्रण कायदा, गैरव्यवहार या अंतर्गत केल्या गेलेल्या तक्रारींचा समावेश.
- तसेच या गैरव्यवहारांची माहिती देणाऱ्यांना संरक्षण.

Thursday, March 3, 2011

मैं किसी को वोट नहीं देना चाहता (धारा 49-O)

Negative Voting Indian Elections

क्या आप जानते हैंकि हमारे संविधान की एक धारा 49-O में एक प्रावधान है जिसके अनुसार किसी भी चुनाव मेंमतदाता पोलिंग बूथ पर जाये, अपनी पहचान और मतदाता क्रमांक साबित करे, अपनी उंगली पर स्याही लगवाये,और फ़िर चुनाव अधिकारी से यह कहेकि मैं किसी को वोट नहीं करना चाहता। सवाल उठता है कि हमें ऐसा क्यों करना चाहिये? मान लीजिये कि आपके वार्ड चुनावों में लगभग सारे प्रत्याशी या तो गुंडे-बदमाश हैं (90% तो होते ही हैं), या फ़िर कोई निकम्मा उम्मीदवार पुनः मैदान में है और आप चाहते हैं कि सभी तो नालायक हैं, मैं क्यों वोट दूँ? उस वक्त यह धारा काम आयेगी... मान लीजिये कि आपके वार्ड से कोई प्रत्याशी 123 वोटों से जीतता है, लेकिन यदि उसी वार्ड में 124 वोट “मुझे किसी को वोट नहीं देना” वाली धारा 49-O के निकलते हैं तो न सिर्फ़ उस प्रत्याशी का चुनाव रद्द हो जायेगा, बल्कि जब पुनः चुनाव होंगे उस वक्त पिछले सारे प्रत्याशियों को चुनाव में भाग लेने का मौका नहींमिलेगा, इस प्रकारअपने-आप सभी उम्मीदवार खारिज हो जायेंगे।
यह धारा “Conduct of Election Rules” सन्‌ १९६१ मेंउल्लिखित है। इस धारा को हमारे नेताओं ने जानबूझकर प्रचारित नहीं किया, लेकिन आश्चर्यजनक यह भी है कि चुनाव आयोग और शेषन जैसे अधिकारियों ने भी जनता को इस बारे में जागरूक करने का प्रयास नहीं किया। पड़ताल करने पर पता चला कि इस धारा के उपयोग और इलेक्ट्रानिक मशीनों में “निगेटिव” (इनमें से कोई नहीं) वाला बटन लगाने सम्बन्धी याचिका उच्चतम न्यायालय में लम्बित है, और उस पर निर्णय आना बाकी है। इस सम्बन्ध में पत्रकार एस.दोराईराज ने अप्रैल २००६ में एक लेख लिखा था|
गत वर्ष तमिलनाडु विधानसभा के दौरान वहाँ के मुख्य चुनाव अधिकारी नरेश गुप्ता ने स्वीकार किया था कि इस प्रकार के प्रावधान होने की जानकारी एक “एनजीओ” ने माँगी थी, कि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनों में भी “नकारात्मकवोटिंग” नामक एक बटन होना चाहिये। “पीपुल्स यूनियन फ़ॉर सिविल लिबर्टीज” नामक संस्था ने यह याचिका उच्चतम न्यायालय में लगाई है।

Wednesday, February 16, 2011

हो जाओ तय्यार साथियो

हो जाओ तय्यार साथियों, हो जाओ तय्यार ||
अर्पिता कर दो तन-मन-धन, मांग रहा बलिदान वतन
अगर देश के काम न आए तो जीवन बेकार |
सोचने का समय गया, उठो लिखो इतिहास नया
बंसी फेंको और उठालो हाथो में तलवार||
तूफानी गति रुके नही, शीश कटे पर झुके नही
ताने हुए माथे के सम्मुख ठहर न पातीहार |
काँप उठे धरती अम्बर, और उठा लो ऊंचा स्वर
कोटि कोटि कंठों से गूंजे धरम की जे जयकार |

Tuesday, February 8, 2011

तिच्यासोबत आज माझी शेवटची भेट

कारण तिच्यासोबत आज माझी शेवटची भेट होती !!
सारांच्या नजारा चुकवत ती आली
पण, तिच्या नजरेलानजर देण्याची हिमत नव्हती
नेहमीच चितकुन बसणारी ती
आज जरा अंतर ठेउन बसली होती
कारण तिच्यासोबत आज माझी शेवटची भेट होती !!
बरच काही बोलायचय होत
पण, शब्दांनी माझीसाथ सोडली
त्यांना तरी दोष देण्यात काय अर्थ
कारण तिला मी केव्हाच गमवली
कारण तिच्यासोबत आज माझी शेवटची भेट होती !!
i miss u म्हणत ती निघून गेली
आणि ती दिसेनाशी होईपर्यंत तिच्याकडे बघत होतो
आता फक्त तिच्या आठवणीवर आयुष काढायच
अस स्वतालाच समजावून सांगत होतो
कारण तिच्यासोबत आज माझी शेवटची भेट होती !! ~C.M.

Sunday, February 6, 2011

का इतका तिच्यात गुंततो ?

मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?
कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.
मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?
मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो..
-FB

Friday, February 4, 2011

मंत्रीरूपी जातीभेदाची कीड

मंत्रीरूपी जातीभेदाची कीड
Pages: (1/1)
charudutta_090 :
ओम साई
मंत्रीरूपी जातीभेदाची कीड
अजून किती दिवस चालणार हि जाती भेदाची साथ,
कधी खरे मानव बनूनपुढे कराल मैत्रीचे हाथ,
ज्या गोष्टींनी काहीच नाही निष्पन्न,तिचीच का हर तोंडी बात,
एक तोंड चूप राहिलं तर,चूप राहतील तोंडं सात,
खोटा जात अहंकार,जो मानवतेवर सदैव करतो घात,
मानवता धर्म जागृतावून,का कोणी करत नाही यावर मात;
सुवर्ण भूमी हि मुळातच जिची निर्मिती, तत्वाशील प्रज्ञात,
मग का राहावं इथल्या हर मानवानी,शैक्षणिकरित्या अज्ञात;
जाती भेद डंखावतात मंत्री, ज्यांची विषारी सर्पाची जात,
का कोणी उतरवत नाही,यांची जाती अहंकाराची कात;
आज जे माजून उसने मंत्री पद मिरवताहेत भ्रष्टाचारी तोर्यात,
तेच ओल्या मांजरी सारखे गुलाम बनले आहेत,अडकून अंडरवर्ल्डच्या भोर्यात;
दिवसा पांढर्या शुभ्र कपड्यातले बगळे हे,रात्री कावळे बनून थैमानतात वैभिचारी गळ्यात,
दारू मिळण्यासाठी बार बालांचा खून करणारे यांचे औलाद,जोपासले जातात जसे गुलाबफुल मळ्यात;
आज भ्रष्टाचारी मंत्री जे फुगलेत,आमच्याच पैशाचे अन्न खात,
उद्या सरळ होतील जेव्हां पडेल जबरदस्त जनतेची लाथ;
हेच खरे वाळवी जे पोखारतायेत,लोकांचे दिवस आणि रात,
मूल्य जपाची खोटी शपथ घेऊन,आसनाधिस्त होतात दाखवून नंगी जात;
जनतेचाच पैसा खाऊन,काळं करतात पैशाला,उघडून साखर कारखाने गावात,
निवडणुकी करिता मतं हवे म्हणून,उसन्या मार्दवी म्हणतात,काय पडलंय नावात;
उतरले जाईल ह्यांच्याच बरोबर जातीभेदाचे शत्रुत्व अजात,
पूर्ण भेदच वितळून एकावतील,विसरून धर्मीय जमात;
प्रेम,एकोप्याने नांदतील सारे,निरपेक्षित प्रेम-वर्तुळी आनंदी आनंदात,
जन,गण,मनास खरा सूरयेईल तेव्हां, हर मुख स्वरेल जेव्हां राष्ट्र गीत गात;
संपवा या द्रोहींना,जे विदेशी प्रतिनिधित्व करतात,खोकल्या आवात,
हेच संपले तर,एकवटेल नादून स्वर "वंदे मातरमाचा” तावात.
चारुदत्त अघोर.(२/२/११)

Sunday, January 30, 2011

जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता

जन गण मन अधिनायक जय हे
भारत भाग्य विधाता
पंजाब सिन्ध गुजरात मराठा
द्राविड़ उत्कल बंग
विन्ध्य हिमाचल यमुना गंगा
...उच्छल जलधि तरंग
तव शुभ नामे जागे
तव शुभ आशिष मागे
गाहे तव जय गाथा
जन गण मंगल दायक जय हे
भारत भाग्य विधाता
जय हे जय हे जय हे
जय जय जय जय हे
अहरह तव आव्हान प्रचारित,
सूनि तव उदार बाणी,
हिन्दू बौद्ध सिख जैन,
पारसिक मुसलमान ख्रिस्तानी ,
पूरब- पश्चिम आशे,
तव सिंहासन पाशे,
प्रेमहार यश गाथा,
जन- गण-ऐक्य-वि धायक,
जय हे भारत- भाग्य-विधा ता,
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय हे
पतन-अभ्युद य-वन्धुर-प ंथा,
युगयुग धावित यात्री,
हे चिर-सारथी,
तव रथ चक्रेमुखरि त पथ दिन-रात्रि
दारुण विप्लव-माझ े
तव शंखध्वनि बाजे,
संकट-दुख-श ्राता,
जन-गण-पथ-प रिचायक जय हे
भारत-भाग्य -विधाता,
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय हे
घोर-तिमिर- घन-निविङ-न िशीथ
पीङित मुर्च्छित- देशे
जाग्रत दिल तव अविचल मंगल
नत नत-नयने अनिमेष
दुस्वप्ने आतंके
रक्षा करिजे अंके
स्नेहमयी तुमि माता,
जन-गण-दुखत ्रायक जय हे
भारत-भाग्य -विधाता,
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय हे
रात्रि प्रभातिल उदिल रविच्छवि
पूरब-उदय-ग िरि-भाले, साहे विहन्गम, पूएय समीरण
नव-जीवन-रस ढाले,
तव करुणारुण-र ागे
निद्रित भारत जागे
तव चरणे नत माथा,
जय जय जय हे, जय राजेश्वर,
भारत-भाग्य -विधाता,
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय जय हे

Saturday, January 29, 2011

असं का होत?

असं का होत? कुणीतरी खुप आवडायला लागतं....
अनं ते आवडण, एकाकी मनाला वेड लाऊ लागतं......
असं का होत? कुणाचीतरी खुप आठवण यायला लागतें...
अनं ते आठवणच, आयुष्याचा प्रत्येक क्षण व्यापु लागतें....
असं का होत? कुणीतरी ह्र्दयाच्या खुप जवळ येतं........
अनं ते जवळ येण,आपल्यालाच आपल्यापासुन खुप दुर घेऊन जाते......
असं का होत? कुणीतरी आधारासाठी हात देऊ लागतो.......
अनं तो आधाराचा हातच जगण्याचा आधार होऊन जातो.......
असं का होत? कुणीतरी क्षणभर आनंद देऊन जातो.....
अनं तो आनंदच सगळ्या दुःखानंच मुळ होऊन जातो....
असं का होत? कुणासाठीतरी जगावास वाटतं......
अनं जगावास वाटतानाच, मरणाला कवटाळाव लागत......
-fb

अशीही कधी वेळ येते

अशीही कधी वेळ येते , जेव्हा तुं समोर दिसत नाहीस , कुणाचाही चेहरा मग तुजाच समजून बघावा लागतो , निरव शांततेतही कुणाचाही आवाज , मग तुजाच समजून ऐकावा लागतो
-fb

ही अखेरची तुझी आठवण…

ही अखेरची तुझी आठवण
यापुढे माझ्या मनात
तुझे येणे जाणे असणार नाही…
यापुढे तुझ्या आठवणींचं चांदणं
माझ्या मनात बरसणार नाही…..
यापुढे कधीही तुझ्या आठवणींचा पाऊस
माझ्या मनाच्या अंगणात
रिमझिमणार् नाही….!
तुझा हळवा प्रेमळ आपलेपणा
जसा स्वीकारला होता
तसाच तुझा माझ्यावरचा रागही मंजूर…!
म्हणूनच, हे अखेरचे काही अश्रू,
फक्त तुझ्यासाठी…
पण यापुढे माझ्या आसवांच्या मैफिली
तुझ्यासाठी जमणार नाहीत…
आणि हे अखेरचे काही शब्द ,
फक्त तुझ्यासाठी…
पण यापुढे माझ्या कविता
तुझ्या आठवणी मागणार् नाहीत…
यापुढे कधीही माझ्या कविता
तुझ्यासाठी असणार् नाहीत…
ही अखेरची तुझी आठवण…
यापुढे माझ्या मनात
तुझे येणे जाणे असणार् नाही…!
(frm fb)

Wednesday, January 26, 2011

तिनं माझ्या डोळ्यांत बघितलं

तिनं माझ्या डोळ्यांत
बघितलं
आणि तिला जे कळायचं ते कळलं
नकळत हातात घेतलेला हात
तिने अगदी हळूवारपणे सोडवून घेतला
मग ....
मी नाहीच थांबवू शकलो,
तिच्या पापण्यांत डोकावणारी आसवं
माझ्या मनात येणारी आठवं
' मला उशीर होतोय मी निघते म्हणत '
तिची निरोप घेणारी पावलं..

जीवन हे असंच असत

मनात खुप काही असतं साँगण्यासा रखं पण
.
.
.काही वेळा शाँत बसणंच बरं असतं ,.
.
.आपलं
दु:ख मनात ठेवून अश्रू लपवण्यातच आपलं
भलं असतं,.
.
.एकाँतात रडलं तरीचालेल
लोकाँमध्ये मात्र हसावचं लागतं,जीवन
हे असंच असतं ते आपलं असलं तरी ते
.
.
.इतरांसाठी च जगाव लागतं .....
Tyalacha ayushya mhanatat.. ..

वन्दे मातरम्

वन्दे मातरम्
सुजलां सुफलां मलयजशीतलाम्
शस्यशामलां मातरम् ।
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीं
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं
सुहासिनीं सुमधुर भाषिणीं
सुखदां वरदां मातरम् ।। १ ।। वन्दे मातरम् ।
कोटि-कोटि-कण्ठ-कल-कल-निनाद-कराले
कोटि-कोटि-भुजैर्धृत-खरकरवाले,
अबला केन मा एत बले ।
बहुबलधारिणीं नमामि तारिणीं
रिपुदलवारिणीं मातरम् ।। २ ।। वन्दे मातरम् ।
तुमि विद्या, तुमिधर्म
तुमि हृदि, तुमि मर्म
त्वं हि प्राणा: शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारई प्रतिमा गडि
मन्दिरे-मन्दिरे मातरम् ।। ३ ।। वन्दे मातरम् ।
त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्
नमामि कमलां अमलां अतुलां
सुजलां सुफलां मातरम् ।। ४ ।। वन्दे मातरम् ।
श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां
धरणीं भरणीं मातरम् ।। ५ ।। वन्दे मातरम् ।

Tuesday, January 25, 2011

Mann poladi. . .

हृदय फेकले तुझ्या दिशेने,
झेलाया तू गेलीस पटकन्,‌
गफलत झाली परि क्षणांची,
पडता खाली फुटले खळ्‌कन् ||

हृदय फेकले तूही जेंव्हा
सुटले तेही,पडलेह ी पण
तुटले नाही-फुटले नाही
नाद निघाला केवळ खण्‌कन्‌||

गोष्ट येवढी इथेच थांबे,
अशा गोष्टींना नसतो नंतर,
खळ्‌कन्‌ आणि खण्‌कन्‌ यांतील
कधी कुठे का मिटलेअंतर||

मन पोलादी नकोच तुजसम
असो असूदे काच जरीही
फुटून जाते क्षणी परंतु
गंजायाची भीती नाही||

Jiwan gane

|| जीवन मोजकच असत||
ते हसत हसत जगायच असत,
जुळलेल नात कधी तोडायच नसत,
आनंद-दुःखा ने भरलेल हे आयुष्य असत,
कुठ काही हरवत तर कुठ काहि सापडत त्यातुन हरवलेल शोधायच असत,
पाठ फिरवून घाबरुन जायच नसत!
|| जीवन मोजकच असत||
मनात खुप काही असतसांगण्यासा रख पण...
काही वेळा शांत बसणच बर असतं,
आपल दुःख मनात ठेवुन अश्रु लपवण्यातच आपल भल असतं,
एकांतात रङलं तरी चालेल लोकांमध्ये मात्र हसावच लागतं,
जीवन हे असच असत
-(poem by Mr. Saurab mane)
|| जीवन मोजकच असत||
ते हसत हसत जगायच असत,
जुळलेल नात कधी तोडायच नसत,
आनंद-दुःखा ने भरलेल हे आयुष्य असत,
कुठ काही हरवत तर कुठ काहि सापडत त्यातुन हरवलेल शोधायच असत,
पाठ फिरवून घाबरुन जायच नसत!
|| जीवन मोजकच असत||
मनात खुप काही असतसांगण्यासा रख पण...
काही वेळा शांत बसणच बर असतं,
आपल दुःख मनात ठेवुन अश्रु लपवण्यातच आपल भल असतं,
एकांतात रङलं तरी चालेल लोकांमध्ये मात्र हसावच लागतं,
जीवन हे असच असत
-(poem by Mr. Saurab mane)